आपन २७ गवासाठी लड़ा दिला आनी आज २७ गवाची मान्यता ही पटलावर आहे. आपल्या नगराची लोक संख्या २ lac असून सुधा ज्या प्रमाणे KDMC ची व्यवस्था चालती त्याचे १०% सुद्धा लक्ष नीलजे आणि घेसर साठी प्रशासन देत नाही, भरमसाठ टॅक्स इथल्या नागरिकाने भरून सुधा, सावत्रपणा चे वागणूक आणि पिळवणूक इथल्या रहिवाशांना मिळत आहे, निलजे and घेसर , ह्यांना गाव समजण्याची चूक प्रशासन करीत आहे, आता ते शहरात रूपांतर झालेले आहे, इथल्या रहिवाश्यांनी, मूलभूत सुविधांसाठी मारामार करावी लागते,इथले गाव and lodha हेवन चे रस्ते, वीज, हॉस्पिटल, पाणी, स्वच्छता,बाझार व्यवस्था,आणि बगीचे ह्या मूलभूत अधिकाराला इथले रहिवाशी मुकलेला आहे. त्याला प्रत्येक दिवस आपल्या गरजा साठी युद्ध करावे लागते. इथले लोकप्रतिनिधी सुद्धा हतबल आणि निराश आहे. तरी हे माझे आवाहन आहे की आपले पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी आणि लोक कल्याण साठी, प्रशासनाच्या आकर्याक्षमा विरोधी awaz उचलाण्याची गरज निर्माण झाली आहे. तरी आपले मतभेद बाजूला ठेऊन आपण ह्या बदलला कारणीभूत ठराल ही अपेक्षा. जयहिंद
सदाशिव मल्लाप्पा गुंडल
( Janjagrukh मंच पलावा)
सदाशिव मल्लाप्पा गुंडल
( Janjagrukh मंच पलावा)